Uday Samant : रत्नागिरीला बारामतीसारखं बनवायचंय, अजित दादांकडून पाहणी, उदय सामंत काय म्हणाले?

रत्नागिरीला बारामती शहरासारखं बनवायचंय असा उल्लेख उदय सामंतांनी केला.२००४ साली मी पहिल्यांदा निवडणून आलो तेव्हाच हे म्हटल्याचं त्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही महिनाभरापूर्वी रत्नागिरीतील प्रकल्पांची पाहणी केली. लवकरच देशातील एक नंबरचं प्राणी संग्रहालय रत्नागिरीत उभारण्याची माहिती सामंतांनी दिली.
Authored by: मानसी देवकरContributed by: प्रसाद रानडेUpdated: |Maharashtra Times