सक्तीच्या प्रशिक्षणावर शिक्षकांचा संताप, रत्नागिरीतील अपघातानंतर बदल होणार? योगेश कदम काय म्हणाले?

रविवारी सकाळी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात झाला. या अपघातानंतर शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी आक्रमक झाल्याचे दिसून आले.यासंदर्भात मंत्री योगेश कदम यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. शिक्षकांचं ट्रेनिंग सक्तीचं असलं तरी तालुकास्तरावरच असावं, असं कदम म्हणाले. याबाबत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या जातील असेही त्यांनी सांगितले.
Updated: |Maharashtra Times