फडणवीस अन् अजितदादांना थेट सवाल, शिवेंद्रराजेंना आवाहन...साताऱ्यातून बच्चू कडूंचा सरकारवर प्रहार

प्रहारचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांचं विविध मागण्यासाठी आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच दिव्यांगांचं कमी केलेलं बजेट यावरून त्यांनी सरकारवर धारेवर धरलं.साताऱ्यात जाऊन त्यांनी शिवेंद्रराजे भोसले यांना या प्रश्नामध्ये लक्ष घालण्याची मागणी केली.
Authored by: सूरज सकुंडेContributed by: संतोष शिराळेUpdated: |Maharashtra Times