भारतीय एअरफोर्सच्या किती विमानांचं नुकसान? राहुल गांधींच्या प्रश्वावर राजकारण पेटलं!
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर विरुद्ध राहुल गांधी असा वाद सध्या सोशल मीडियावर गाजतोय. पाकिस्तानच्या हल्ल्यात भारतीय एअर फोर्सची किती विमानं पडली. याचा हिशेब राहुल गांधी मागत आहे. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही, हो भारतीय सैन्यदलानं स्पष्ट केलेलं असतानाही राहुल गांधी हे प्रश्न सातत्याने विचारत आहे. त्यामुळे राहुल गांधींवर टीकाही होते. या सगळ्या वादाची सुरूवात एस. जयशंकर यांच्या एका वक्तव्यानंतर सुरू झाली. आपण पाहुयात, नेमका वाद काय आहे. या विडिओतून